मराठी चावट विनोद.
मामलेदार कचेरीतुन रीटायर्ड झाल्यावर भाऊ साहेब
आपल्या कुटुंबाला राधाक्काना घेवुन फिरायला गेले होते.
गावच्या नदिवरचा पुल क्रॉस करायचा होता, पुलावरुन थोड पाणी वहात होत.
अंदाज न आल्यान पुल क्रॉस करता करता पाणी कमरेपर्यंत पोहोचले.
भाऊ साहेबांना तशात विनोद करायची हुक्की आली.ते राधाक्कांना म्हणाले.
"ऎकलत का? छोटे मामलेदार साहेब भिजलेत म्ह्टल"
त्या वर राधाक्का म्हणाल्या." अहो छोट्या मामलेदार साहेबांच काय
सांगताय? इथ कचेरीत तर केंव्हाच पाणी घुसलय"
लोड होत आहे...